– अॅड. संदिप नंदेश्वर काल परवा एका कार्यक्रमात काही माणसांशी राजकीय चर्चा झाली. ती माणसे निश्चितच स्वतःला आंबेडकरी म्हणणारी होती व त्याच...
– अॅड. प्रकाश आंबेडकर ‘संविधान बचाव, देश बचाव’ या मोहिमेतून संविधान आणि लोकशाहीवाद्यांना जागा करण्याचा प्रयत्न आम्ही केला. याला देशभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही...
– शांताराम पंदेरे, ( औरंगाबाद ) या घटनेनंतर अत्यंत शांतपणे, कमालीच्या शिस्तीने, संयमाने विराट मोर्चे काढून नवा इतिहास घडविणार्या मराठा क्रांती मोर्च्यातील तरुणांचा प्रचंड...
– राजेंद्र पातोडे जात प्रमाणपत्र पडताळणी हा राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे....
पुणे – लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्यासाठी आणि घराणेशाहीत अडकलेल्या लोकशाहीला देशातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे. राज्यातील मोठ्या धनगर समूहाने पंढरपुरात...
– अॅड. प्रकाश आंबेडकर ‘आम्ही यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाबरोबर जाणार नाही’ असा निर्णय पंढरपूरच्या धनगर मेळाव्यामध्ये धनगर समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र...
– प्रा. प्रकाश नाईक केवळ मराठी साहित्यातच नव्हे, तर सम्रग भारतीय साहित्यात शोषित आणि वंचितांच्या जीवनाचे चित्रण करणारे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे हे महत्त्वाचे...
– धम्मसंगिनी रमा गोरख आरक्षण वर्गीकरण हे ‘दलितांचे ऐक्यभंग’ करणारा, ‘फुटपाडा’ मुद्दा असल्याने आणि तो ‘हिंदुत्ववाद्यांचे षडयंत्र’ असल्याने त्याला आंबेडकरवाद्यांनी विरोध करावा, हा...
– प्रा. प्रतिमा परदेशी ‘ते’ फारच अजब असतात. ‘ते’ समाजावर वर्चस्व गाजवू पाहतात. त्यासाठी वाट्टेल ‘ते’ करू धजतात. ‘ते’ सामान्यांना दहशतीखाली ठेवतात. धुरीणात्वासाठी भयाचे...
– अॅड. संदिप नंदेश्वर भारत देश म्हणून स्वतंत्र झाला. संविधानांच्या माध्यमातून संचालित झाला. कायद्याचे राज्य म्हणून प्रसिद्धीस आला. असमान मानवी वातावरणात समानतेचा संवाहक झाला. विविधतेत एकतेचा...